सात जन्माच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हटलं जातं.... मात्र चंदेरी दुनियेतील असलेल्या व्यक्तीची लग्न खूप काळ टिकत नाही असं म्हटलं जात.... काही उदाहरणंही आपल्या समोर असल्याच आपण पाहिलं आहे.... काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत.....अणखी एका मराठी अभिनेत्री आहे जिच जास्त काळ लग्न टिकलेलं नाही....अभिनेत्री स्नेहा वाघ हिनं एकदा नाही तर दोनदा लग्न केलं.... मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत....<br /><br />#Snehawagh #lokmatfilmy #marathientertainmentnews #Snehawagh<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber